Saturday 23 July 2016

प्रियांश...७७

आजकाल बरीच नाती मैत्रीतून प्रेमात पोहचल्यावर गटांगळ्या खातात अन मग हाताशी ना मैत्री राहते ना प्रेम! मैत्री नंतर प्रेमाच्या प्रवासात एकदा का प्रेमाचा पल्ला गाठला की पाखरं मैत्री विसरून जातात अन तिथेच घोटाळा करतात! आपण आधी बेस्ट फ्रेंडझ आहोत हे न विसरता पुढे जाल तर आयुष्याचा प्रवास एकत्र सुखकर होईल! हाच कानमंत्र जपा!

प्रिया सातपुते

No comments:

Post a Comment